Saturday 13 March 2021

शेतकऱ्यांनी सावकारांची नाक का छाटली? हा दै लोकसत्ता मधील डॉ श्रद्धा कुंभोजकर यांचा लेख

शेतकऱ्यांनी सावकारांची नाक का छाटली? डॉ श्रद्धा कुंभोजकर,

 दै लोकसत्ता

श्रद्धा कुंभोजकर

१९ व्या शतकात- सुमारे दीडशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रीय शेतकऱ्यांनी आर्थिक पिळवणूक करणारे सावकार आणि इंग्रज सरकार यांच्या निरंकुश सत्तेला आव्हान देण्याची हिंमत केली होती. त्यास जोडून झालेल्या अनेक उद्रेकांना मिळून दख्खनचे दंगे किंवा खतफोडीचे बंड म्हणून ओळखले जाते. पुढे २० व्या शतकातही- मुळशी सत्याग्रह तसेच खोतीप्रथेविरुद्धच्या लढय़ाच्या रूपाने शेतकऱ्यांनी अन्यायाविरोधात उभे ठाकण्याची संघर्षवृत्ती दाखवली; आणि ती आता २१ व्या शतकात दिल्लीच्या वेशींवर कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांतही दिसते आहेच.. भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांतला हा सातत्यपूर्ण संवाद उलगडून दाखविणारा लेख..

No comments:

Post a Comment

Featured Post

previous year question papers

http://www.unipune.ac.in/university_files/old_papers.htm

Popular Posts